डाँ. शी बोलता बोलता तो त्यांच्या कँबीन बाहेर आला. बाहेर बसलेल्या आजीबाईंवर त्याच लक्ष गेलं. यांना कुठे तरी पाहिल्या सारख वाटतय अस त्याला पून्हा जाणवल. जवळच बसलेल्या व्यक्तीला त्याने विचारल कोण ह्या आणि अवस्था बिकट का ईतकी.
त्या व्यक्ती सांगीतल त्याना स्मृतिभ्रंश झालाय. त्यांना काहीच आठवत नाही. नाव, गाव काहीही नाही. तीन महिने झाले त्या ईथेच आहे.हे ऐकून त्याला दया आली. तो आजीबाईंना गाडीत बसवून आपल्या बंगल्यावर घेऊन आला. पत्नी आणि मुलांना सांगीतली ही माझी मावशी आणि ती आता आपल्या बरोबर रहाणार.
आजीबाईंनी त्याला ओळखल होतं. त्याच्या डोक्यावर हाथ ठेवत म्हटल्या ,शाळेत मधल्या सुटीत मी तुम्हा सर्व सांभाळायची. कधी कधी डबा भरवायची. आणि ज्या लेकरांना जन्म दिला त्यांनी मला घराबाहेर काढले. हा स्मृतिभ्रंशचा आजार पांलघरला नसता तर त्यांची बदनामी झाली असती.
त्याचा हात हाथी घेत आजीबाईं भरलेल्या डोळ्यांनी बोलल्या, ऋणानुबंध काय ते हेच का रे......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments